मुंबई महानगरपालिकेने 17 मे ते 21 मे दरम्यानच्या कालावधीमध्ये शहरात किमान 10% पाणीकपात करणार असल्याचे सांगितले आहे. पालिकेने तातडीने काही काम हाती घेतले आहे त्यामुळे पुढील काही दिवस मुंबई शहरामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे