2006 Mumbai Train Blasts मधील आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला आता Maharashtra ATS सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. या प्रकरणातील 12 जणांना पुराव्यांअभावी मुंबई उच्च न्यायालयाने सोडण्याचे निर्देश दिले आहेत मात्र आता महाराष्ट्र सरकार न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. सरन्यायाधीश गवई यांच्या खंडपीठासमोर 24 जुलैला त्यावर सुनावणी होणार आहे.
Maharashtra ATS (Anti-Terrorism Squad) moves Supreme Court challenging Bombay High Court’s decision to acquit all accused persons in the 2006 Mumbai train blasts.
A bench led by CJI BR Gavai listed the matter to be heard on Thursday, July 24.
— ANI (@ANI) July 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)