मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून त्यात काही मुद्दे मांडण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच उद्योग क्षेत्रातील काही प्रतिनिधींशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे: pic.twitter.com/Zxp1fXYryV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 16, 2021
कोरोना संसर्गाच्या लक्षणांमध्ये बदल दिसत असेल तर जिनोम सिक्वेन्सी करून घ्या
शासन या सर्व कामासाठी आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे
ऑक्सिजन निर्मितीसाठी तसेच उद्योग सुरळीत सुरू रहावेत यासाठी उद्योजक करत असलेल्या सहकार्यासाठी आभार
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 16, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)