Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 02, 2025
ताज्या बातम्या
6 days ago

राज्यसभेत PM Narendra Modi नी काँग्रेस बरोबरच गांधी कुटुंबावर केली टीका, पाहा काय म्हणाले

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 09, 2022 01:22 PM IST
A+
A-

भारत ही लोकशाहीची जननी आहे असे आपण अभिमानाने म्हटले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले “काँग्रेसची समस्या ही आहे की त्यांनी घराणेशाहीच्या पलीकडे कधीच विचार केला नाही” "लोकशाहीला सर्वात मोठा धोका म्हणजे घराणेशाही पक्ष"

RELATED VIDEOS