Bombay High Court कडून रस्त्यांच्या दुरावस्थेची दखल; मुंबई, नवी मुंबई सह 6 पालिका आयुक्तांना समन्स जारी
मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांच्या आयुक्तांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावला आहे.
मुंबईकरांसाठी रस्त्यावरील खड्डे ही समस्या आहे. यावरून अनेक राजकीय पक्षांनीही आवज उठवला आहे परंतू मागील कित्येक वर्षात त्यावर समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. काल यावरूनच मुंबई उच्च न्यायालयाने 6 पालिका आयुक्तांना समन्स पाठवला आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांच्या आयुक्तांचा समावेश आहे. सध्या या खड्ड्यांमुळे अनेक जीवघेणे अपघात होत आहेत. BMC: मुंबईमध्ये 2022 पासून खड्ड्यांच्या 14,000 हून अधिक तक्रारी प्रलंबित; विरोधकांकडून BMC वर टीका .
पहा ट्वीट
Mumbai potholes: Bombay High Court summons six municipal commissioners over poor roads
Read story here: https://t.co/k18fkq9LA3 pic.twitter.com/hZzSunYtKK
— Bar & Bench (@barandbench) August 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2023 10:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

