Shiv Sena MP Priyanka Chaturvedi यांनी नेताजींच्या अस्थी भारतात परत आणण्याची केली मागणी
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी कोणत्याना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सुभाषचंद्र बोस यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधत शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.