शनिवार, ऑगस्ट 22, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
कुर्ला-ट्रॉम्बे दरम्यान एमएमआरडीएची क्रेन रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळली; रेल्वे वाहतूक सुरळीत | चालत्या गाडीत गेमिंगचा थरार; महिंद्रा BE 6 SPORTEQ च्या तिसऱ्या स्क्रीनवर थेट खेळता येणार गेम्स | Kia Sorento Hybrid SUV Launch: 7-सीटर सेगमेंटमध्ये नवा धमाका; किआ सोरेंटो हायब्रिडच्या लाँचिंगची तारीख ठरली |

Rahul Gandhi: मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या, देशाच्या आवाजाची हत्या करणारे लोक देशप्रेमी नसून देशद्रोही

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 09, 2023 04:45 PM IST
A+
A-

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपला जोरदार टोला लगावला. राहुल गांधी माफीही मागीतली. ते म्हणाले मागच्या वेळी मी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आपणास कष्ट झाले. त्याबद्दल मी आपली माफी मागतो. त्यावेळी मी अदानीच्या मुद्दा घेतल्याने सत्ताधारी वर्गाला बराच धक्का बसला. पण आज मी तसे काही करणार नाही. त्यामुळे आपणास कष्ट होतील अशा मुद्द्यावर फार बोलणार नाही, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel