Chhagan Bhujbal On NAFED: नाफेडने थेट बाजारात जाऊन कांद्याचा लिलाव करावा: छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी म्हटले की, याशिवाय नाफेडने थेट बाजारात जाऊन कांद्याचा लिलाव करावा. यामुळे किमान प्रति क्विंटल 100-200 रुपयांनी भाव वाढेल... सरकारने योग्य ती मदत न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरू शकतात आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींवरुन विरोधक आक्रमक आहेत. विरोधकांनी कांद्याचा मुद्दा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही लावून धरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. गुजरात सरकारही त्यांना मदत करत आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा दावा केला जात असेल, तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत का दिली जात नाही? असा सवालही छगन भुजबळ यांनी मुंबईत उपस्थित केला आहे.
छगन भुजबळ यांनी पुढे म्हटले की, याशिवाय नाफेडने थेट बाजारात जाऊन कांद्याचा लिलाव करावा. यामुळे किमान प्रति क्विंटल 100-200 रुपयांनी भाव वाढेल... सरकारने योग्य ती मदत न केल्यास शेतकरी रस्त्यावर उतरू शकतात आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल.
ट्विट
Maharashtra government must give financial aid to onion farmers. Gujarat govt is also giving them aid. If it is being claimed that Maharashtra is in very good financial condition, why financial aid is not being provided to the farmers?: NCP MLA Chhagan Bhujbal, in Mumbai pic.twitter.com/iCdIooan7Q
— ANI (@ANI) March 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 08, 2023 11:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

