पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. या निर्णयावर सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे.