बुधवार, सप्टेंबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Muse App: मेटाने आणला भलताच AI एजंट!शॉपिंग ते बुकिंग, सगळं एआय करणार, मेटाचा नवा चमत्कार | Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द |

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार हा पूर्णपणे नियोजित कट, SIT चा आला रिपोर्ट, केंद्रीय मंत्री अजिय मिश्राच्या अडचणीत वाढ

राष्ट्रीय Nitin Kurhe | Dec 15, 2021 12:56 PM IST
A+
A-

शेतकऱ्यांच्या शांततेत चाललेल्या मोर्चात आशिषने मिश्राने कार घुसवली आणि अनेक निष्पाप लोकांना चिरडले. या घटनेत आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात ४ शेतकरी आणि ताफ्यातील ४ जणांसह ८ जणांचा मृत्यू झाला.लखीमपूर खिरी हिंसाचार हा पूर्णपणे नियोजित कट होता, असं तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने म्हटलं आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel