राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्याला नवे राज्यपाल मिळणार की महाराष्ट्रद्वेष्टे राज्यपालच अभिभाषण करणार? असा थेट सवाल शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. सोबतच हिंमत असेल तर राज्याला नवे राज्यापाल आणून दाखवा असे आव्हानच आदित्य यांनी विद्यमान राज्य सरकारला दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)