81 Years After Quit India Movement: 'भारत छोडो' चळवळीच्या 81 व्या वर्षपूर्ती दिनी तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

1942 साली ब्रिटिशांनी भारत सोडावं आणि भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून चळवळ उभारली होती.

81 Years After Quit India Movement: 'भारत छोडो' चळवळीच्या 81 व्या वर्षपूर्ती दिनी तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
Tushar Gandhi |FB

'भारत छोडो' चळवळीच्या 81 व्या वर्षपूर्ती दिनी तुषार गांधी  आपली आदरांजली अर्पण करण्यासाठी ते ऑगस्ट क्रांती मैदानावर जात असताना त्यांना सांताक्रुझ मध्ये मुंबई पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.  काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर ते ऑगस्ट क्रांती मैदानाकडे गेले. मात्र या प्रकारावर त्यांनी ट्वीट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. मला अभिमान आहे या दिवशी माझ्या पणजोबा-पणजीला देखील अटक झाली होती. असं म्हटलं आहे. 81st Anniversary of Quit India Movement: 'भारत छोडो' मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 02:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).