झारखंड येथे आज आणखी 151 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्विट-
Jharkhand reported 151 new #COVID19 cases & 205 recoveries & 4 deaths today.
The total number of cases now stands at 1,15,392 including 1,12,734 recoveries, 1034 deaths, and 1,624 active cases: State Health Department pic.twitter.com/fO42PbojUb— ANI (@ANI) January 2, 2021
कानपूर येथे एका पत्रकाराचा मृतदेह आढळून आला आहे. आशु यादव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 1 जानेवारीला तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या घरच्यांनी दिली होती. ट्विट-
कानपुर में आशु यादव नामक पत्रकार का शव एक गाड़ी में मिला है। मृतक के परिवार वालों ने उनकी गुमशुदगी की रिपोर्ट 1 जनवरी को दर्ज़ कराई थी। CCTV फुटेज निकाले जा रहे हैं। मौत के कारण का पता पोस्टमार्टम के बाद चलेगा। मामले में आगे की जांच जारी है : दीपक कपूर, एसएसपी, कानपुर दक्षिण pic.twitter.com/zaj8tk4rgo— ANI_HindiNews (@AHindinews) January 2, 2021
झारखंड मध्ये आज दिवसभरात 151 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,15,392 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 1034 वर पोहोचला आहे.
Jharkhand reported 151 new #COVID19 cases & 205 recoveries & 4 deaths today.
The total number of cases now stands at 1,15,392 including 1,12,734 recoveries, 1034 deaths, and 1,624 active cases: State Health Department pic.twitter.com/fO42PbojUb— ANI (@ANI) January 2, 2021
तिरुवनंतपुरमच्या कोवळममधील अझीमाला शिव मंदिर 31 डिसेंबर 2020 पासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. ट्विट-
Kerala: Aazhimala Siva Temple, located near Azhimala Beach in Kovalam, Thiruvananthapuram opened for public on Dec 31, 2020
"Construction of Gangadhara Shiva Roopam statue started in 2014 on Chief priest's suggestion. It was completed in 2020,"says General Secy, Temple Committee pic.twitter.com/m8UUAIF3vz— ANI (@ANI) January 2, 2021
हिमाचल प्रदेशमध्ये आज आणखी 149 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-
Himachal Pradesh reports 149 new #COVID19 cases, 339 cured cases, and 2 deaths in the last 24 hours.
Total cases: 55,619
Total cured cases: 52,443
Deaths: 926
Active cases: 2,202 pic.twitter.com/DOdTXQ0Ldl— ANI (@ANI) January 2, 2021
महाराष्ट्र: गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई सीपी परमबीर सिंह यांच्या उपस्थितीत पोलिसांना वरळी येथे गस्त घालण्यासाठी उपयोग होणाऱ्या सेगवे इलेक्ट्रिक स्कूटरला हिरवा झेंडा दाखवला. अभिनेता अक्षय कुमारही या कार्यक्रमाला हजर होता.
Maharashtra: Home Minister Anil Deshmukh & Minister Aditya Thackeray today flagged off segway electric scooters for police patrolling at Worli sea-face in the presence of Mumbai CP Parambir Singh.
Actor Akshay Kumar also attended the event. pic.twitter.com/Lv6azr4qp2— ANI (@ANI) January 2, 2021
गाझीपूरमधील उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवर केंद्राच्या नवीन कृषी कायद्याचा निषेध करत असलेल्या 75 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
75-year-old #farmer protesting against Centre's new agri laws allegedly hangs himself at Uttar Pradesh-Delhi border in Ghazipur: Police— Press Trust of India (@PTI_News) January 2, 2021
मुंबईत आज कोरोना विषाणूच्या 592 नवीन रुग्णांची व 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज मुंबईमध्ये 695 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 2,94,659 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 2,74,767 रुग्ण बरे झाले आहेत व 11,132 मृत्यू झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये 7,892 सक्रीय रुग्ण आहेत.
Mumbai reports 592 new #COVID19 cases, 695 recoveries/discharges and 7 deaths today.
Total cases rise to 2,94,659 including 2,74,767 recoveries/discharges and 11,132 deaths.
Active cases stand at 7,892 pic.twitter.com/XhSBDC1t5B— ANI (@ANI) January 2, 2021
हिमवृष्टीमुळे अटल बोगद्याचे दक्षिण पोर्टल आणि मनालीमधील सोलंग नल्ला दरम्यान 500 पर्यटक अडकले आहेत. वाहनांची रहदारी आणि अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रमण गरसंघी, एसडीएम मनाली, हिमाचल प्रदेश यांनी ही माहिती दिली.
Due to heavy snowfall over 500 tourists stranded on the road between South Portal of Atal Tunnel and Solang Nalla in Manali. Efforts are being made to restore vehicular traffic and rescue stranded people: Raman Garsanghi, SDM Manali. #HimachalPradesh pic.twitter.com/G0HwhZR81s— ANI (@ANI) January 2, 2021
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन 3,218 रुग्णांची व 51 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 2,110 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यासह एकूण प्रकरणांची संख्या 19,38,854 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 18,34,935 रुग्ण बरे झाले आहेत एकूण मृत्यू 49,631 इतके आहेत. सध्या महाराष्ट्रात एकूण 53,137 सक्रीय प्रप्रकरणे आहेत.
Maharashtra reports 3,218 new #COVID19 cases, 2,110 discharges, and 51 deaths today, as per State Health Department
Total cases: 19,38,854
Total recoveries: 18,34,935
Total active cases: 53,137
Total Deaths: 49,631 pic.twitter.com/3qkn7jNGlT— ANI (@ANI) January 2, 2021
ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू (Coronavirus) भारतातदेखील आढळून आला आहे. त्यामुळे देशात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, अशातचं आज देशभरात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात आज तीन ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरी घेण्यात येणार आहे. यात शहरातील जिल्हा औंध रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालय आणि ग्रामीण भागातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सराव फेरी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, आज शिवसेनेच्या मुखपत्र सामनातून विरोध पक्ष भाजपवर सनसणीत टीका करण्यात आली आहे. सध्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीमुळे शहराच्या नामांतराच्या मुद्द्यांने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध केल्या. त्यामुळे भाजपाने यावर शिवसेनेला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. यावर शिवसेनेने सामनातून भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
शिवसेनेने भूमिका बदललेलीच नसून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीचं जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरचं दुरुस्ती होईल. भाजपाने त्याची काळजी करू नये. औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसही मान्य करेल. औरंगजेब हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये, अशी खोचक टीकाही शिवसेनेने भाजपवर केली आहे.