उत्तर प्रदेशात 6 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 25,430 वर पोहोचली आहे.
UP's Gautam Buddh Nagar records six new #COVID19 cases, district's infection tally reaches 25,430; number of active cases now 48: Official data— Press Trust of India (@PTI_News) February 13, 2021
झारखंडमध्ये आज दिवसभरात 41 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Jharkhand reports 41 new #COVID19 and 29 recoveries today.
Total cases: 1,19,283
Total recoveries: 1,17,749
Death toll: 1,082
Active cases: 452 pic.twitter.com/cpLJnDVwpt— ANI (@ANI) February 13, 2021
दिल्लीत मागील 24 तासांत 138 कोरोना रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 6,24,866 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दिल्ली में पिछले 24 घंटों में 126 नए #COVID19 मामले और 138 रिकवरी रिपोर्ट की गई।
कुल मामले: 6,36,796
कुल रिकवरी: 6,24,866
मृत्यु: 10,889
सक्रिय मामले: 1,041— ANI_HindiNews (@AHindinews) February 13, 2021
मणिपूर मध्ये 17 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,183 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 373 वर पोहोचली आहे.
Manipur reports 17 new #COVID19 cases and 7 recoveries today.
Total cases: 29,183
Total recoveries: 28,744
Death toll: 373
Active cases: 66 pic.twitter.com/cdKcVDfnbf— ANI (@ANI) February 13, 2021
उत्तराखंड मधील तपोवन परिस्थितीचा आपत्ती निवारण दलाच्या पथकाकडून आढावा घेण्यात आला आहे.
#WATCH I Uttarakhand: State Disaster Response Force team reviewed situation at the lake that has been formed upstream of near Raini village, near Tapovan, earlier today.
"Water is continuously discharging from the lake, it's not in danger zone," as per Ashok Kumar, State DGP pic.twitter.com/oXthueuetE— ANI (@ANI) February 13, 2021
जपान मधील Namie च्या ईस्ट नॉर्थईस्ट मध्ये भुंकपाचे धक्के जाणवले आहेत.
An earthquake of magnitude 7.0 hit 90 km east-northeast of Namie, Japan: United States Geological Survey (USGS)— ANI (@ANI) February 13, 2021
राहुल गांधी यांनी जयपूर मधील ट्रॅक्टर रॅलीला दर्शवला पाठिंबा, पहा फोटो
On Saturday, the second day of his trip in #Jaipur, former #Congress (@INCIndia) president #RahulGandhi (@RahulGandhi) drove a tractor to Rupangarh as hundreds of #farmers joined him in a tractor rally. pic.twitter.com/nbjWcIVl1l— IANS Tweets (@ians_india) February 13, 2021
मालेगाव मधील दाभाडी येथील शेतकऱ्याने शेतात पिकवले रंगीत फ्लॉवर्स, पहा फोटो
Maharashtra: Mahindra Nikam from Malegaon's Dabhadi village has cultivated hybrid cauliflowers
"Usually cauliflowers are white but he has grown yellow & purple cauliflowers. Their cost is more than the regular cauliflowers": Dadaji Bhuse, State Agriculture Minister pic.twitter.com/gHRhkT3iNH— ANI (@ANI) February 13, 2021
देशात आतापर्यंत 80,52,454 जणांचे लसीकरण झाल्याची आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.
दिल्ली पोलिसांकडून नागरिकांना बनावट पासपोर्ट आणि व्हिजा देणाऱ्या 59 एजेंट्सना अटक करण्यात आली आहे.
A total of 59 agents arrested for their involvement in cheating people by providing fake passport and visas during the last six months in a special drive by IGI Airport Unit: Delhi Police— ANI (@ANI) February 13, 2021
लॉकडाऊन काळात नियमीत असलेला विजपूरवठा वपरून आणि वीजबिल भरण्यास पुरेसा अवधी दिला असतानाही काही ग्राहकांनी विजबील भरले नाही, अशा ग्राहकांवर महावितरण कडक कारवाईचे धोरण अवलंबवत आहे. राज्यातील वीज देयक थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. आर्थिक गर्तेत सापडलेल्या वीज महामंडळाने या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी ग्राहकांकडून वीजबिल वसुरी करण्याची मोहीम हती घेतली आहे. त्यामुळे गेली 10 महिने एकदाही विजबील न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपूरवठा खंडीत करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
भारत चीन सीमावाद प्रश्नी होत असलेल्या टीकेला केंद्र सरकारने प्रत्युत्तर दिले आहे. पूरव लद्दाख आणि पॅंगॉंग सरोवर भागात दोन्ही देशांचे सौन्य मागे जात आहे. सैन्य माघारीची चर्चा उभय देशांमध्ये सुरु असताना भारताने चीनला कोणत्याही प्रकारचे अश्वासन दिले नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. भारताने आपल्या हद्दीतील काही भूभाग चीनला दिल्याचा दावा विरोधी पक्षाने केला होता. त्यानंतर केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.
पूजा चव्हाण नामक एका तरुणीने केलेल्या कथीत आत्महत्या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव पुढे येत आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्षा यांनी शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यवर थेट निशाणा साधत या प्रकरणात राठोड यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर पुन्हा एकदा राजकीय संकट उभे राहिले आहे.
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. शेतकरी आंदोलन हे सत्ताबदल करण्यासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच विचार करावा. केंद्र सरकारने जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या तर आंदोलन थांबविण्यात येईल असेही राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.
शेतकरी आंदोलन, राजकारण, समाज, संस्कृती, क्रीडा, विज्ञाण, कोरोना व्हायरस, कोरोना लस यांसर स्थानिक, प्रादेशीक आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी सोबत जोडलेले राहा.