टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा दुहेरी पदक विजेती ठरली आहे. पदकविजेत्या कामगिरीनंतर अवनी लेखरा हिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होतो आहे.