Sanjay Raut On Sri Lanka Crisis: भारतही त्या मार्गावर, अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल - संजय राऊत
श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतही त्या मार्गावर आहे. ते आपल्याला हाताळावे लागेल अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल. तसेच ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे सांगितले आहे.
भारताचा शेजारी देश श्रीलंका आज गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले श्रीलंकेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतही त्या मार्गावर आहे. ते आपल्याला हाताळावे लागेल अन्यथा आपली अवस्था श्रीलंकेपेक्षाही वाईट होईल. तसेच ममता बॅनर्जी यांनीही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे सांगितले आहे.
Tweet
Sri Lanka's condition is very worrisome. India is on that path. We have to handle it otherwise our condition will be worse than Sri Lanka. Mamata Banerjee has also said to call for an all-party meeting under PM Modi's leadership: Shiv Sena MP Sanjay Raut in Delhi pic.twitter.com/HCxhlsO4em
— ANI (@ANI) April 5, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2022 11:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

