
सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात काल संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोल्हापूरमध्ये पावसामुळे वीजेचे खांब, वृक्ष कोसळले, तर घरात आणि दुकानात पाणी, शिरल्यानं नागरिकांची तारांबळ झाली.
#सिंधुदुर्ग आणि #कोल्हापुरात काल संध्याकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कोल्हापूरमध्ये #पावसामुळे वीजेचे खांब, वृक्ष कोसळले, तर घरात आणि दुकानात पाणी, शिरल्यानं नागरिकांची तारांबळ झाली.
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) June 3, 2022