Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहिमेला राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद
राज्यात तिरंग्यांची वाढती मागणी बघता हर घर तिरंगा मोहिमेस राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद देताना दिसत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत (Azadi Ka Amrit Mohotsav) 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांनी कार्यालयासह घरोघरी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवायचा आहे. देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक शहरांसह गावोगावी हर घर तिरंगा मोहिम राबवण्याचं आवाहन भारत सरकारडून (Central Government) करण्यात आलं आहे. तरी राज्यात तिरंग्यांची वाढती मागणी बघता संबंधीत मोहिमेस राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद देताना दिसत आहे.
Maharashtra | Tri-colour national flags are being made from Khadi in Mumbai as demand for flags increases amid 'Har Ghar Tiranga' campaign pic.twitter.com/nUDmAxC2cc
— ANI (@ANI) August 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2022 02:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

