पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्य दलाने Operation Sindoor च्या माध्यमातून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना संबोधित करताना ऑपरेशन सिंदूर हे भारताचे दहशतवादाविरूद्धचं धोरण असल्याचं सांगत सध्या ते स्थगित करण्यात आलं आहे. शत्रूराष्ट्राने पुन्हा भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्यांना जसाच तसं उत्तर दिलं जाईल असं म्हटलं आहे. देशात ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं केलं जात असताना मुंबई मध्ये सीएसएमटी स्ठानकाला तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे.
सीएसएमटी स्ठानकाला तिरंगी रोषणाई
#WATCH | Mumbai, Maharashtra | Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) illuminated in the colours of the tricolour to celebrate the success of #OperationSindoor. pic.twitter.com/PCzfR9LdVL
— ANI (@ANI) May 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)