Sanjay Raut: राहुल गांधी इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असते तर आम्हाला 30 जागा जास्त मिळाल्या असत्या-संजय राऊत
जर राहुल गांधींना इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले असते तर आम्हाला 30 अतिरिक्त जागा मिळू शकल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut: सध्या राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. संजय राऊत सध्या नागपूरमध्ये आहे. लोकसभेत महाविकास आघाडीला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जर राहुल गांधी (Rahul Gandhi) असे तर आम्हाला 30 अतिरिक्त जागा मिळू शकल्या असत्या असे संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणूकीत सर्व पक्षांना अपेक्षे पेक्षा वेळा रिझल्ट मिळाला. राज्यात सर्वात जास्त जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकल्या होत्या.
व्हिडीओ पहा
Nagpur, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, "If Rahul Gandhi had been declared as the Prime Ministerial candidate for the INDI Alliance, we could have gained 30 additional seats" pic.twitter.com/FawBn52LaT
— IANS (@ians_india) August 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 18, 2024 04:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

