Sanjay Raut: कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा नाही - संजय राऊत

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहे.

Sanjay Raut: कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा नाही - संजय राऊत
Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

आज काश्मीरमध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली आहे जी 1990 च्या दशकात होती. तुम्ही (भाजप) काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परतवण्याबद्दल बोललात आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवली. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करूनही लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2022 11:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).