Maharashtra Political Crisis: बंडखोरांना आमदारकी गमवायची नसेल तर नवा गट निर्माण करण्याची किंवा इतर संघटनेत विलीन व्हावं लागेल; 'शिवसेने'चं नाव वापरता येणार नाही - निलम गोर्हे
निलम गोर्हे यांनी कायद्यातील तरतूद आज शिवसेना भवनाबाहेर मीडीयाशी बोलताना सांगितली आहे.
महाविकास आघाडी सरकार मधून 35 पेक्षा जास्त शिवसेना आमदार बाहेर पडून एकनाथ शिंदेंच्या गोटात आल्याने आता राज्य सरकार कोसळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. पण आज विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडखोरांना विधिमंडळात शिवसेनेचं नाव, पक्ष चिन्ह वापरता येऊ शकत नाही. त्यांच्याकडून संख्याबळावर आपणच खरी शिवसेना असा करण्यात आलेला दावा चूकीचा आहे. त्यांना पक्षांतर कायदा अंतर्गत आमदारकी वाचवायची असेल तर आपला गट स्थापन करावा लागेल किंवा त्यांना इतर पक्ष किंवा संघटनेमध्ये सामील व्हावं लागणार आहे.
The only option for the (Rebel) MLAs in Guwahati is that they form their own group. They betrayed the principles of Balasaheb Thackeray and Hindutva. They are the ones who will have to answer to the people of Maharashtra: Shiv Sena leader Dr Neelam Gorhe pic.twitter.com/fpAxHQDdpW
— ANI (@ANI) June 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2022 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

