Mumbai Hit and Run Case: हिट अँड रन प्रकरणातील आरोपींना राज्य सरकारचे संरक्षण; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप (Watch Video)
मुंबईतील वरळी येथे बेदरकारपणे BMW हाकत नाखवा दाम्पत्यास चिरडणाऱ्या आणि या घटनेत कावेरी नाखवा यांच्या मृत्यूस कारण ठरलेल्या आरोपीस अद्यापही अटक झाली नाही. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणातील आरोपींना राज्य सरकार संरक्षण देत आहे. आरोपी मोकाट फिरत आहेत. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे असा आरोप केला आहे. तसेच, आगामी काळात जनता महाराष्ट्र सरकारला त्यांची जागा दाखवून देईल, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
व्हिडिओ
#WATCH | Worli (Mumbai) hit-and-run case | Maharashtra Congress President Nana Patole says, "...The government is safeguarding the accused. The accused in hit-and-run cases are roaming free in Maharashtra...The law and order situation in Maharashtra has deteriorated...The public… pic.twitter.com/LXmVw4wqFp
— ANI (@ANI) July 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2024 02:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

