Save Aarey आंदोलनातील 29 जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
आरे वाचवा मोहिमेतील 29 जणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
Save Aarey आंदोलनातील 29 जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेतले असून ही केस बंद करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आरे जंगलासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात , दिलीप वळसे पाटील व संपूर्ण मविआ सरकारचे आभारही आदित्य ठाकरे यांनी मानले आहेत.
Save Aarey आंदोलनातील 29 जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे
#SaveAarey आंदोलनातील २९ जणांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेतले असून ही केस बंद करण्यात आली आहे. आरे जंगलासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, @bb_thorat जी, @Dwalsepatil जी व संपूर्ण मविआ सरकारचे मनापासून आभार. pic.twitter.com/ckVIByOfVV
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 10, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 10, 2021 11:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

