सत्ता गेल्याने ते माशासारखे तडफडत आहेत. आता त्याच्याकडे करण्यासारखे दुसरे कामच राहिले नाही. लोकांनी त्यांना सत्तेतून बाहेर काढले आहे. म्हणून त्यांची तडफड सुरु असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी राज्यातीतल केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारचा दावोस दौरा तसेच मॅग्नेटीक महाराष्ट्र आदी मुद्द्यांवरुन जोरदार टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे बोलत होते. (हेही वाचा,Aaditya Thackeray On ED, I-T and CBI: ईडी, आयटी आणि सीबीआय एनडीएचा भाग; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका )
एक्स पोस्ट
Maharashtra CM Eknath Shinde says, " Aaditya Thackeray has nothing else to do. People removed them from power and they keep squirming like a fish" https://t.co/6jKsnv1s1M pic.twitter.com/seG64ZbcWb
— ANI (@ANI) January 19, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)