आजच्या दिवशी Mumbai मध्ये झाली होती Gateway of India ची एंट्री, जाणून घ्या कारण
2 डिसेंबर 1911 रोजी प्रथमच येथे आलेल्या तत्कालीन राजा जॉर्ज पंचम आणि ब्रिटनच्या राणी मेरी यांच्या भेटीचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस समर्पित होता.
Mumbai: मुंबईत फिरयाचे म्हटले तरी गेट वे ऑफ इंडियाचे (Gateway of India) नाव आवर्जुन येत. पण या भव्यशाली ईमारतीची निर्मिती कशी झाली माहिती आहे का तुम्हाला? कारण आजच्या दिवशी गेट वे ऑफ इंडियाची एंट्री मुंबईत झाली होती. 2 डिसेंबर 1911 रोजी प्रथमच येथे आलेल्या तत्कालीन राजा जॉर्ज पंचम आणि ब्रिटनच्या राणी मेरी यांच्या भेटीचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस समर्पित होता. देशाच्या आर्थिक राजधानीत सागरी मार्गाचे प्रवेशद्वार म्हणून 'गेटवे ऑफ इंडिया' बांधण्यात आले होते.
Tweet
George V and Queen Mary became the first King and Queen of Britain to visit India. The #GatewayofIndia was built to commemorate his arrival in Bombay (Now Mumbai) on 2 December 1911
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) December 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2022 10:13 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

