राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत राज्य सरकारला भोंगे हटवण्यासाठी अल्टिमेटम दिले होते. लाऊडस्पीकर वादाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले होते. महाराष्ट्रामध्ये लाऊडस्पीकरसंबंधी मोठी कारवाई करण्यात आली नाही.