केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय (CBI) या संस्थेला राज्य सरकारच्या परवानगीशिवाय महाराष्ट्रात येता येणार नाही . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.