Advertisement
 
शनिवार, जुलै 05, 2025
ताज्या बातम्या
20 hours ago

Heavy Rain:आसाममध्ये मुसळधार पाऊस, गुवाहाटीला आला पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 16, 2022 02:18 PM IST
A+
A-

गुवाहाटीच्या अनेक भागात भूस्खलन झाले. संततधार पावसामुळे आसाममधील शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. गुवाहाटीतील बोरागाव येथे 14 जून रोजी भूस्खलनामुळे चार जणांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, आसाममध्ये यावर्षी पूर आणि भूस्खलनामुळे 42 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

RELATED VIDEOS