दिग्गज विराट कोहलीच्या (Virat Kohli) खराब फॉर्मवर सतत त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. आता भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर वक्तव्य केलं आहे. खरं तर, कपिल देव मानतात की दिग्गज फलंदाज विराट कोहलीकडे क्रिकेटपटू म्हणून खूप काही देण्यासारखे आहे, परंतु सर्वकाही चांगले होण्यासाठी सर्वकाही व्यवस्थित असणे आवश्यक आहे. माजी विश्वविजेत्या कर्णधाराने यापूर्वीही विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर वक्तव्य केले होते. कपिलच्या या वक्तव्याने बरीच चर्चा झाली होती. कपिल देव म्हणाले की, भारतीय संघ विराट कोहलीसोबत गेली 5-6 वर्षे सातत्याने खेळत आहे, अशा परिस्थितीत या खेळाडूशिवाय खेळणे सोपे जाणार नाही.
भारताचा माजी कर्णधार म्हणाला की, विराट कोहलीने लवकरच फॉर्ममध्ये परतावे अशी माझी इच्छा आहे. ते म्हणाले की विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली असली तरी या खेळाडूमध्ये थोडे क्रिकेट शिल्लक आहे. त्याचबरोबर विराट कोहली रणजी ट्रॉफी खेळो की नाही, आत्मविश्वास परत आणण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. हेही वाचा IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना, जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहता येणार ?
भारताचा माजी कर्णधार कपिल देव मानतात की महान आणि चांगला खेळाडू यात फरक असतो. विराट कोहलीसारख्या खेळाडूला खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी इतका वेळ ल
- Viral Video: तरुणीचा बाईक स्टंट पडला महगात, थेट बोर्डावर धडकली,नेटकऱ्यांना हसू आवरेना
- Viral Video: ट्रेनच्या सीटवर सामान ठेवल्यामुळे दोघांमध्ये पेटला वाद,Video व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली प्रतिक्रिया
- Viral Video: फूड कॉम्बिनेशनचा नवा प्रयोग, बाजारात आला ' गुलाबजाम वडा'; नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावला
- Viral: होळीचा रिल्स शुट करताना तरुणीसोबत घडलं असं काही, पाहा व्हायरल Video