न्यूझिलंड विरुध्द भारत पहिला सामना पावसामुळेचं रद्द झाला असुन आता पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यावर देखील पावसाचं सावट बघायला मिळत आहे. या सामन्यात न्यूझिलंडने टॉस जिंकला असुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर भारत फलंदाजी करत आहे. भारताने सहा ओव्हर मध्ये ५० धावा काढल्या असुन एक विकेट गमावली आहे. तरी पावसामुळे सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सामना थांबवला आहे.
Rain 🌧️ stops play at Bay Oval, Mount Maunganui. #TeamIndia are 50/1 in 6.4 overs.
We will be back with the further updates shortly
Follow the match ▶️ https://t.co/mIKkpD4WmZ #NZvIND pic.twitter.com/1GIpQY2d8R
— BCCI (@BCCI) November 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)