IND vs SL Pink-Ball Test Day 2: श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने (India) बेंगलोर कसोटीत (Bangalore Test) आपला दुसरा डाव 309/9 धावांवर घोषित केला आहे. अशाप्रकारे पहिल्या डावातील 143 धावांच्या आघाडीसह टीम इंडियाने श्रीलंकेसमोर (Sri Lanka) 447 रन्सचे विशाल आव्हान ठेवले आहे. श्रेयसने सर्वाधिक 67 धावा ठोकल्या तर पंतने 50 आणि रोहित शर्माने 46 धावांची खेळी केली. दुसरीकडे, श्रीलंकेसाठी प्रवीण जयविक्रमा याने चार विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)