AUS-W vs IND-W 2nd ODI: गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका, दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने खेचून काढला विजयाचा घास

क्वीन्सलँडच्या मॅके येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिताली राजच्या भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखून त्यांना एका धावेने पराभवाचा धक्का दिला व गेल्या 25 सामान्यांपासून सुरु असलेला वनडे क्रिकेटमधील विजयी रथ रोखला. कांगारू संघाने यापूर्वी सलग 25 वनडे सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता.

AUS-W vs IND-W 2nd ODI: गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला फटका, दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने खेचून काढला विजयाचा घास
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

क्वीन्सलँडच्या (Queensland) मॅके येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात मिताली राजच्या भारतीय संघाला (Indian Team) गचाळ क्षेत्ररक्षणाचा जबरदस्त फटका बसला. टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 274 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात कांगारू संघाने 5 विकेटने रोमहर्षक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला (Australia) वनडेमधील हा सलग 26 विजय ठरला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2021 06:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).