मुंबई मध्ये मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे तुळशी पाठोपाठ आता विहार तलाव ओसंडून वाहत आहे. बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, 26 जुलैच्या मध्यरात्री 00.48 मिनिटांनी वाजता विहार तलाव ओसंडून वाहू लागला आहे. सध्या मुंबई मध्ये 10% पाणीकपात सुरू आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास ही पाणीकपात मागे घेतली जाईल का? याकडे नागरिकांचे आता लक्ष लागले आहे. Tulsi Dam Overflow: तुळशी डॅम ओव्हरफ्लो, मुंबईला पाणीपुरवठा करणारा पहिला तलाव भरला.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)