Mumbai Police: मुंबईत कलम 144 लागू; सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही
मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत सकाळी 7 वाजल्यापासून तर, रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोक आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ट्वीट-
New guidelines issued by @CMOMaharashtra
Mon-Fri(7am-8pm) - Sec.144 - no more than 5 people allowed in public places
Weekdays (8pm-7am) & 8pm Friday to 7am Monday- No movement in public places except for essential services
Order in effect from 8pm tonight till 30 Apr, 2021 pic.twitter.com/o48kBicG3E
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 5, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 05, 2021 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

