मुंबई मधील NGO कडून गरजूंना अन्नवाटप करण्यात आल आहे. मागील वर्षीपासून आम्ही हे काम सुरु केले आहे. कोणीही उपाशी राहू नये, हे आमचे लक्ष्य आहे. मागील वर्षी आम्ही 47 लाख लोकांना अन्न पुरवले. आता पुन्हा आम्ही कामाला सुरुवात केली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही अन्न वितरण सुरु ठेवू. आम्ही crowd funding link सुरु केली असून आम्हाला ऑनलाईन निधी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातूनही मदत मिळत आहे. आमची 200 स्वयंसेवकांची टीम आहे, असे एनजीओचे सहसंस्थापक रुबेन यांनी सांगितले.
We will continue to distribute food as long asन होणार रामलल्लाचा सूर्य तिलक सोहळा