मुंबई मधील NGO कडून गरजूंना अन्नवाटप
मुंबई मधील NGO कडून गरजूंना अन्नवाटप करण्यात आल आहे. मागील वर्षीपासून एनजीओने हे काम सुरु केले आहे.
मुंबई मधील NGO कडून गरजूंना अन्नवाटप करण्यात आल आहे. मागील वर्षीपासून आम्ही हे काम सुरु केले आहे. कोणीही उपाशी राहू नये, हे आमचे लक्ष्य आहे. मागील वर्षी आम्ही 47 लाख लोकांना अन्न पुरवले. आता पुन्हा आम्ही कामाला सुरुवात केली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही अन्न वितरण सुरु ठेवू. आम्ही crowd funding link सुरु केली असून आम्हाला ऑनलाईन निधी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातूनही मदत मिळत आहे. आमची 200 स्वयंसेवकांची टीम आहे, असे एनजीओचे सहसंस्थापक रुबेन यांनी सांगितले.
We will continue to distribute food as long as situation demands. We have started a crowd funding link, we are getting online funds as well as corporate support. We are a team to 200 volunteers: Ruben, Co-founder of the NGO. pic.twitter.com/iJVgo3hn6d
— ANI (@ANI) April 18, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2021 03:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

