Coronavirus: महाराष्ट्राला Remdesivir पुरवठा होऊ नये यासाठी केंद्राचा औषध कंपन्यांवर दबाव- नवाब मलिक
कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमिडिसीव्हर (Remdesivir) औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करु नका. अन्यथा तुमचा परवाना रद्द करु असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला आहे, असा दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमिडिसीव्हर (Remdesivir) औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करु नका. अन्यथा तुमचा परवाना रद्द करु असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला आहे, असा दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
This is a dangerous precedent and under these circumstances, Maharashtra Government will have no choice but to seize the stock of Remdesivir from these exporters and supply it to the needy. (2/2)@PMOIndia @drharshvardhan @ANI @PTI_News
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 17, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2021 02:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

