Amravati Boat Capsize Incident: वर्धा नदीत एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक
आज सकाळी 11 च्या सुमारास नदीत बोट उलटून 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अमरावती मध्ये वर्धा नदीत एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यासंबंधी ट्वीट केले आहे. दरम्यान ही आज सकाळची घटना असून हे कुटुंब नदीकिनारी दशक्रिया विधीसाठी आले होते.
देवेंद्र फडणवीस ट्वीट
Pained to hear about the loss of lives in boat capsize incident in #Amravati.
My deepest condolences to the families who lost their loved ones.
अमरावती जिल्ह्यात वर्धा नदीत बोट बुडून काही लोकांचे मृत्यू झाल्याची घटना ऐकून अतिशय वाईट वाटले. या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2021 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

