Uttar Pradesh: आंबेडकरनगरमध्ये लग्नात अन्नातून विषबाधा, 70 जण रुग्णालयात भरती
या घटनेंतर 70 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बेवना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगरी गावात ही घटना घडली.
उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर मध्ये एका लग्न समारंभात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना ही घडली आहे. या घटनेंतर 70 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बेवना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंगरी गावात ही घटना घडली. स्थानिक रहिवासी सीताराम यांच्या मुलीचे मंगळवारी लग्न होते. लग्नाची मिरवणूक आल्यानंतर तिथे फास्टफूड खाण्याचा ट्रेंड सुरू झाला. काही काळानंतर लोकांची प्रकृती ढासळू लागली. पोटदुखीसोबतच उलट्या, चक्कर येणे अशा समस्या सुरू झाल्या.
पाहा व्हिडिओ -
#WATCH | Uttar Pradesh: 70 people hospitalised after having food at a wedding ceremony in Ambedkar Nagar pic.twitter.com/iwHEPMUzqo
— ANI (@ANI) April 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2024 08:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

