NITI Aayog- Decline In Poverty: सरकारी धोरणाचा परिणाम, दारिद्र्यरेषेतील मोठा बदल, NITI आयोगाच्या अहवालातून उघड

2005-06 पासून गेल्या 9 वर्षांमध्ये 24.82 कोटी व्यक्ती बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडल्याचा अंदाज आहे.

NITI Aayog- Decline In Poverty: सरकारी धोरणाचा परिणाम, दारिद्र्यरेषेतील मोठा बदल, NITI आयोगाच्या अहवालातून उघड
Poverty | Representational image (Photo Credits: pxhere)

गेल्या 9 वर्षांत गरिबीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. 2013-14 (प्रकल्पित) मधील 29.17 टक्क्यांवरून 2022-23 मध्ये (अंदाजित) 11.28 टक्क्यांपर्यंत गरिबीचे प्रमाण घटेल. भारतातील बहुआयामी दारिद्र्यावर NITI आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या चर्चा पत्रानुसार, 2005-06 पासून गेल्या 9 वर्षांमध्ये 24.82 कोटी व्यक्ती बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर पडल्याचा अंदाज आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 15, 2024 05:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).