एक्सप्रेसवेवरुन प्रवास करताना टोल नाक्यांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता बंद होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली. गडकरी यांनी सांगितले की, पुढच्या एक वर्षभरात देशातील सर्व एक्सफ्रेसवे टोल नाके मुक्त होतील. एक्सप्रेसवेवरील टोल नाके हटवून त्या ठिकाणी टोल वसूलीसाठी GPS ट्रॅकर लावले जाणार आहेत. एक्सप्रेसवेवरील सर्व प्रवासात टेक्नॉलॉजिचा वापर केला जाईल, असेही गडकरी म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)