Operation Ajay: इस्रायलमधून भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी भारत ‘ऑपरेशन अजय’ राबवणार; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मागच्या पाच दिवसांपासून युद्ध आणि संघर्ष सुरु आहे. आत्तापर्यंत 3600 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मागच्या पाच दिवसांपासून युद्ध आणि संघर्ष सुरु आहे. आत्तापर्यंत 3600 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धादरम्यान, भारत आपल्या नागरिकांच्या त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. या मोहिमेला 'ऑपरेशन अजय' असे नाव देण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
पाहा पोस्ट -
External Affairs Minister Dr S Jaishankar tweets, "Launching Operation Ajay to facilitate the return from Israel of our citizens who wish to return. Special charter flights and other arrangements being put in place. Fully committed to the safety and well-being of our nationals… pic.twitter.com/RxjJcYGyKq
— ANI (@ANI) October 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2023 10:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

