केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचं शेतकर्‍यांकडून स्वागत करण्यात आले आहे. जो पर्यंत संसदेमध्ये कायदा रद्द करत होत नाही तो पर्यंत आंदोलक शेतकरी मागे फिरणार नाही अशी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घोषणा केली आहे. पण गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा देण्यात आल्या आहेत. काहींनी जिलेबी देखील वाटली आहे.

गाझीपूर बॉर्डर वर 'किसान झिंदाबाद' च्या घोषणा  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)