1 ते 31 डिसेंबर पर्यंत कोटा, जयपूर, जोधपूर, बिकानेर, उदयपूर, अजमेर, भिलवारा, नागोरे, पाली, टोंक, सीकर आणि गंगानगर या शहरी हद्दीत राजस्थान सरकारने संध्याकाळी 8 ते सकाळी 6 या वेळेत कर्फ्यू लादला आहे.
Rajasthan govt imposes curfew from 8 pm to 6 am within urban limits of dist HQ towns of Kota, Jaipur, Jodhpur, Bikaner, Udaipur, Ajmer, Bhilwara, Nagore, Pali, Tonk, Sikar & Ganganagar from 1st to 31st Dec.
Markets, workplaces & commercial complexes to close by 7 pm, except - pic.twitter.com/3scfqG4yVv— ANI (@ANI) November 29, 2020
कार्तिक पौर्णिमेनिमित्त वाराणसीमधील चेतसिंग घाट येथे रोषणाई करण्यात आली आहे. ट्वीट-
Varanasi: Laser show held at Chet Singh Ghat of the city on the occasion of Kartik Purnima pic.twitter.com/5T68KymXhL— ANI UP (@ANINewsUP) November 29, 2020
कोरोना नियमांच्या अधीन राहून धार्मिक स्थळे लोकांसाठी खुली राहतील. प्रवाशांना रस्ता, रेल्वे किंवा हवाई मार्गाद्वारे प्रवेश करण्यास कोणतीही बंधने नाहीत. मात्र त्यांना COVID19 Antigen चाचणी करून घ्यावी लागेल. जम्मू आणि काश्मीर सरकारने ही माहिती दिली आहे.
Religious places shall continue to remain open for public, subject to SOPs. No restrictions on the entry of passengers, travellers by road, rail or Air. However, they will have to undergo compulsory #COVID19 antigen test: Government of Jammu & Kashmir https://t.co/dZOErBMxM5— ANI (@ANI) November 29, 2020
राजकोट येथील उदय शिवानंद रूग्णालयात 27 नोव्हेंबरला झालेल्या आगीच्या घटनेत 5 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेस कारणीभूत म्हणून 5 डॉक्टरांची नावे देण्यात आली आहेत. उद्या त्यांच्या कोरोनाचे अहवाल आल्यावर त्यांना अटक करण्यात येईलः मनोहरसिंह जडेजा, डीसीपी, राजकोट शहर
5 doctors have been named in the case related to the death of Corona patients in a fire incident in Uday Shivanand Hospital, Rajkot on Nov 27. They will be arrested once their Corona reports come tomorrow: Manoharsinh Jadeja, DCP, Rajkot City https://t.co/lWFnD4tQVk— ANI (@ANI) November 29, 2020
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सध्याचे शेती कायदे आणि शेतकर्यांच्या निषेधाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये ते सांगतात की, 'पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी कायद्यांचा पुनर्विचार करायला हवा.'
Rajasthan Chief Minister Ashok Gehlot writes to PM Narendra Modi over recent farm laws and farmers' protest; says 'PM should reconsider the laws in the interest of farmers and protection of democratic values'. pic.twitter.com/txRs51EDBb— ANI (@ANI) November 29, 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अहमदाबादमधील सिंधू भवन चौराहा आणि सानंद चौराहा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांचे उद्घाटन करणार आहेत. ट्विट-
Union Home Minister Amit Shah will inaugurate the newly constructed flyovers at Sindhu Bhawan Chauraha and Sanand Chauraha in Ahmedabad, through video conferencing tomorrow. #Gujarat
(file pic) pic.twitter.com/4leDprAkZe— ANI (@ANI) November 29, 2020
मुंबईत आज आणखी 940 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 18 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्विट-
Mumbai reports 940 new #COVID19 cases, 515 recoveries/discharges and 18 deaths today.
Total cases rise to 2,82,814 including 2,55,860 recoveries/discharges and 10,791 deaths.
Active cases stand at 13,157 pic.twitter.com/jD2glMo2eH— ANI (@ANI) November 29, 2020
टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी बांकुरा जिल्ह्यातील खात्रा येथील भाजप नेत्याने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजप कार्यालयाची तोडफोड देखील केल्याचे समजत आहे. ट्विट-
West Bengal: BJP leader in Bankura District's Khatra allegedly beaten & has office vandalised, by TMC workers
"They have beaten him black & blue. The entire office has been ransacked. TMC is afraid of BJP's rising popularity in the state," says a party member pic.twitter.com/ItQ1DMKVNq— ANI (@ANI) November 29, 2020
महाराष्ट्र विकास आघाडी सरकार गेल्या एक वर्षात अपयशी ठरली आहे. त्यांनी मतदाराला दिलेले एकही आश्वासनही पाळलेले नाही. आपापसात समन्वयाची कमतरता असल्याने जनता त्यांना कंटाळले आहे. त्यांचा संघर्ष संपेल आणि हे सरकार पडेल, अशा केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ट्विट-
Maharashtra Vikas Aghadi govt has failed on all fronts in last 1 year. They haven't fulfilled even a single poll promise. The public is fed up with them as they lack coordination among themselves. They'll end up fighting & this govt will fall: Union Minister Raosaheb Patil Danve pic.twitter.com/xiyW9t19oz— ANI (@ANI) November 29, 2020
उद्धव ठाकरे आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत नेपियांसी रोड येथील प्रियदर्शिनी पार्क जवळील मुंबई कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. ट्विट-
Maharashtra: CM Uddhav Thackeray & State Urban Development Minister Eknath Shinde today inspected the work on Mumbai Coastal Road site near Priyadarshini Park at Napiansi Road in Mumbai pic.twitter.com/Zic5VMWmt0— ANI (@ANI) November 29, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथे भेट देत लसीच्या विकासासंदर्भात आढावा घेतला. तर पुण्यातील सीरम इंस्ट्यिट्युट ऑफ इंडिया येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. तेथे गेल्यावर मोदी यांनी लस निर्मितीच्या प्रक्रियेसंबंधित माहिती घेतली. त्यानंतर अदर पुनावाला यांनी असे म्हटले की, कोरोनावरील लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकांपर्यंत ही लस पोहचवण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच कोरोनावरील कोविशिल्ड ही लस सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करुन देण्यावर भर दिला जात असल्याचे ही अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.
तसेच देशभरातील शेतकरी फार्म बिलावरुन संतप्त झाले असून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करताना दिसून येत आहे. तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला जात असल्याचे ही आपण पाहिले. मात्र तरीही शेतकरी दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर दिल्ली चलो आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होत फार्म बिलाला तीव्र विरोध करणार आहेत. यासाठीच सीमेवर सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असे म्हटले की, शेतकऱ्यांशी बातचीत करण्यास तयार आहोत. तसेच सरकार त्यांच्या प्रत्येक मागणीवर विचार करण्यास ही तयार असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 935110 वर पोहचला असून एकूण 136200 जणांचा बळी गेला आहे. तसेच 8759969 जणांनी कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे.