पत्रकारितेत गेल्या 4 वर्षांपासून. लेटेस्टली डिजीटलमध्ये सध्या स्पोर्टस कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. क्रीडा आणि राजकीय बातम्यांची आवड.
अंतिम सामन्यात दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु अंतिम सामन्यात दिल्लीची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीचा संघ 113 धावांवर आटोपला.
दिल्ली कॅपिटल्स संघ हा संघ होता ज्याने साखळी टप्प्यात सर्वाधिक सामने जिंकले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. अशा स्थितीत त्याने थेट अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याचवेळी, एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून आरसीबी संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा एक स्टार खेळाडू जखमी झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हार्दिक पांड्याने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तो असा खेळाडू आहे जो स्पर्धेच्या 2-3 महिने आधी नव्हे तर एक वर्ष आधी तयारी सुरू करतो आणि 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीही त्याने असेच केले होते.
अश्विन 2009 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज आहे. अश्विन आयपीएल 2024 मध्ये आपल्या नावावर एक विशेष विक्रम नोंदवू शकतो.
आरसीबी पहिल्यांदाच या लीगमधील विजेतेपदाचा सामना खेळताना दिसणार आहे, तर गेल्या मोसमात दिल्ली उपविजेते होते. याआधी एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने छोटे लक्ष्य राखून मुंबई इंडियन्सचा पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध (RCB Beat MI) विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मानधनाच्या नेतृत्वाखाली संघाने एमआयला पाच धावांनी अविस्मरणीय पराभव दिला.
शनिवारी निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानंतर आता आयपीएल अध्यक्षांचेही वक्तव्य आले आहे. दुसरा टप्पा यूएईमध्ये होऊ शकतो, अशी अटकळ होती. मात्र सभापती अरुण धुमाळ यांनी याबाबत मोठा अपडेट दिला आहे.
आयपीएलनंतर लगेचच 1 जूनपासून टी-20 विश्वचषकही (T20 World Cup 2024) होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व देशांच्या संघांचे लक्ष त्यांच्या खेळाडूंच्या फिटनेसवर असेल. विश्वचषकापूर्वी आयपीएलमध्ये आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत व्हावी, असे कोणत्याही संघाला वाटत नाही.
आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईमध्ये (UAE) होऊ शकतो अशी चर्चा होती. दरम्यान, दुपारी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर मोठे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सर्वात मोठा प्रश्न होता की आयपीएलचा दुसरा टप्पा भारतात होणार नाही का?
याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कॉमेंट्री पॅनलची घोषणा केली आहे. त्यात सुनील गावस्कर, हरभजन सिंग अशा अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) यांच्यात होणार आहे. कोणताही संघ जिंकला तरी ते त्याचे पहिले WPL विजेतेपद असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की या संघाचा पुरुष संघ देखील कधीही आयपीएल (IPL) विजेतेपद जिंकू शकले नाही.
आयसीसीने पुढील टी-20 विश्वचषकासाठी पात्रता नियमही जाहीर केले आहेत. या नियमांतर्गत 20 संघ विश्वचषकासाठी कसे पात्र ठरतील हे आयसीसी ने स्पष्ट केले आहे. आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देखील देऊ.
रोहित शर्माच्या आयपीएल करिअरची सुरुवात 2008 मध्ये डेक्कन चार्जर्समधून झाली. 2009 मध्ये ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली त्याने तेथे आयपीएलचे विजेतेपदही पटकावले होते. यानंतर तो 2011 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये आला. 2013 पासून ते आतापर्यंत या संघाचे नेतृत्व करत आहेत.
विराट कोहलीने टी-20 मध्ये एकूण 376 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने खेळलेल्या 359 डावांमध्ये एकूण 11994 धावा केल्या आहेत. जर त्याने आणखी 6 धावा केल्या तर तो टी-20 क्रिकेटमधील 12 हजार धावा पूर्ण करेल.
आयसीसीही ही स्पर्धा अधिक रोमांचक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. 2024 च्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने विश्वचषकासाठी नवीन नियम लागू केले आहेत
दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली, त्यामुळे ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील विजयी संघ अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे.
22 मार्चपासून आयपीएलच्या 17 व्या आवृत्तीला सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (CSK vs RCB) आमने-सामने असती. या हंगामात काही भारतीय आणि परदेशी खेळाडू देखील चर्चेत असतील.
चेन्नई सुपर किंग्ज गेल्या मोसमाचा विजेता आहे. अंतिम सामन्यात सीएसकेने गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. मात्र यावेळी गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील संघांमध्ये पहिला सामना होत नाही.
टी-20 विश्वचषक 2024 मुळे, (T20 World Cup 2024) यावेळचे आयपीएल सर्व खेळाडूंसाठी खास असणार आहे कारण टी-20 विश्वचषक आयपीएल नंतर खेळवला जाणार आहे. त्यामुळेच या स्पर्धेत जगभरातील सर्व मोठे खेळाडू सहभागी होत आहेत.