बुधवार, सप्टेंबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द | महाराष्ट्र शेतमाल तारण कर्ज योजना: गोदामात माल ठेवून शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के कर्ज, 6 टक्के व्याजदर |

Rajnath Singh on India-China Border Stand-Off: चीनच्या कटाला भारतीय जवानांनी दिले चोख उत्तर

Videos टीम लेटेस्टली | Sep 15, 2020 07:55 PM IST
A+
A-

भारत-चीन सीमा वाद हा गंभीर प्रश्न आहे.केवळ शांततापूर्ण संवादच या वादाचं निराकरण करेल.चीनने अनेक वेळा एलएसीवर स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, मात्र आपल्या सैनिकांनी त्यांना यात सफल होऊ दिलं नाही असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत म्हटले आहे.जाणून घ्या अधिक.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel