Advertisement
 
रविवार, जुलै 20, 2025
ताज्या बातम्या
2 days ago

Manipur Violence: मणिपूर येथे अजूनही हिंसाचाराच्या घटना सुरु, सुमारे 5800 नागरिकांनी केले स्थलांतर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 15, 2023 01:21 PM IST
A+
A-

मणिपूरमधील 5,800 हून अधिक लोकांनी मिझोराममध्ये पलायन केले आहे. नागरिकांनी शेजारच्या राज्यातील मेईटी आणि आदिवासी यांच्यातील अलीकडील हिंसक संघर्षानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला आहे, असे अधिकार्‍यांनी रविवारी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS