दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी बहुचर्चित 'रामायण' या महाकाव्यावर आधारित चित्रपटातील कास्टिंगवरून बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. अभिनेत्री निकिता रावल हिने या चित्रपटात प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत असलेल्या रणबीर कपूरच्या निवडीवर उघडपणे आक्षेप घेतला आहे. रणबीरच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत निकिताने त्याच्या मुख्य भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Mascot (@bollywoodmascot)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)