सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्ताधारी महाविकास आघाडी युतीने एकत्रितपणे सर्वाधिक जागा जिंकल्या,असे  महाराष्ट्राचे मंत्री अनिल परब यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकारांना सांगितले.