Maharashtra Band: धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर परिसरात बसची तोडफोड; अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
राज्यात उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्रात बंद पुकारला होता.
राज्यात उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी हिंसाचारप्रकरणी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीने आज महाराष्ट्रात बंद पुकारला होता. दरम्यान, मुंबईत आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अंदोलकांनी एकूण 11 बसचे तोडफोड केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी धारावी, मानखुर्द आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्वीट-
Maharashtra Bandh | 3 NC (non-cognizable offence) registered at Dharavi, Mankhurd, Shivaji Nagar police stations against unknown persons for damaging buses: Mumbai Police PRO
11 BEST buses have been damaged by protestors till 5pm today: BEST PRO
— ANI (@ANI) October 11, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2021 08:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

